तिरोडा,दि.20:- राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मृत कर्मचा-यांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्तीवेतन योजना १९७२ चा लाभ देण्याबाबत ५ मे २००९ रोजी शासन निर्णय घेण्यात आला परुंतु राज्य शास नाने अद्याप या शासन निर्णयानुसार मृत कुटुंबियांच्या परिवारांना पेन्शनचा लाभ देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच नवीन पेन्शन योजना लागू केल्यापासून मृत झालेल्या कुटुंबियांना लाभ देण्यात आलेला नाही यावर सरकारचे लक्ष वेधण्यात यावे यासंबधी निवेदन नवीन पेन्शन हक्क संघटनेच्या कर्माचा-यांनी आमदार विजय रहांगडाले यांचेकडे दिले यावेळी संघटना अध्यक्ष संतोष रहांगडाले,संचालक पी.टी.रंगारी,संजय बोपचे, तारेन्द्र ठाकरे,अशोक बिसेन, रवींद्र भगत,मुकेश रहांगडाले,प्रवीण चौधरी,नितीन वादिचोर,प्रदीप धनवटे,प्रवीण राजेश जंजाळ व कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया। संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश में सबसे ज्यादा गंभीर स्थिति और कोरोना का हमला पुरा महाराष्ट्र प्रदेश झेल रहा है, एैसी स्थिति में राज्...
-
नवेगावबांध,दि.21: व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध ध...
No comments:
Post a Comment