देवरी:8मार्च
सध्या देवरी आमगाव रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते. या रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त आहे . त्यामुळे सर्वाना या समस्याला सामोरे जावे लागते. वाहनाच्या उडणाऱ्या धुळी मूळे अपघाताला आमंत्रण देणे चुकीचे ठरणार नाही. वाहनमुळे धूळ मोठ्याप्रमाणात उडते आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना
समोरून मागून येणारे वाहन दिसत नाही आणि केव्हाही अपघात घडू शकतो. सदर काम करणाऱ्या कंपनी नी या गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यक आहे .
आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आता या समस्येचा तोडगा कसा निघणार या कडे सर्वाचे लक्ष आहे
No comments:
Post a Comment