गोरेगाव, दि.१४: -शिक्षित समाजाला संघटित करुन सामाजिक कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी गटातटात आणि विविध जातसमुहात असलेल्या मागाससमाजाला योग्य दिशा मिळाली तर तो समाज शासक समाज म्हणून पुढे येऊ शकतो.फक्त त्यासाठी आपण ज्या समाजात वावरतो,त्या समाजाच्या संस्कृतीचा इतिहासाची खरी जाणिव होणे महत्वाचे आहे असे विचार गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया। संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश में सबसे ज्यादा गंभीर स्थिति और कोरोना का हमला पुरा महाराष्ट्र प्रदेश झेल रहा है, एैसी स्थिति में राज्...
-
नवेगावबांध,दि.21: व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध ध...
No comments:
Post a Comment