Wednesday 22 February 2017

अमृता फडणवीस :कवडसला आदर्श गाव बनविणार

नागपूर दि.22: हिंगणा तालुक्यातील कवडस गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. आगामी काळात गावातील समस्या सुटणार असून हे गाव आदर्श ग्राम म्हणून दूरवर ओळखले जाईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.हिंगणा तालुक्यातील कवडस हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असून, तेथील आढावा घेण्यासाठी त्यांनी गावात भेट दिली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

2 comments:

  1. *धन्यवाद्*
    *लगातार आपके चेतना की दौलत बढ़ती रहे !*

    ReplyDelete
  2. *धन्यवाद्*
    *लगातार आपके चेतना की दौलत बढ़ती रहे !*

    ReplyDelete

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...