देवरी 21: बेरार टाइम्स
सरकारच्या मनमर्जी नियमाच्या विरोधात दि. 22 फेब्रु. गुरुवार ला ट्रॅक्टर टिप्पर मालक चालक संघटना देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने उप विभागीय कार्यालय देवरी वर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोरचयचे नेतृत्व नाना भाऊ पटोले माजी खासदार, नामदेव उसेंडी माजी आमदार, रामरतनबापू राऊत माजी आमदार, अमर वर्हाडे आणि रमेश ताराम हे करणार आहेत.
मोर्चा निघण्याचा स्थळ देवरी येथील पटाची दान पासून उप विभागीय कार्यालय देवरी पर्यंत असणार आहे. विराट मोरच्याचे प्रमुख मागण्या- महाराष्ट्र शासनाचा 12 जाने. 2018 चा जि आर रद्द करणे, शहरी आणि ग्रामीण भागातील दंडाची वर्गवारी करणे,2017-2018 दुष्काळ घोषित करणे इत्यादी मागण्या मोरच्याचे वैशिष्ट्ये.
No comments:
Post a Comment