Wednesday 14 February 2018

गारपीटग्रस्तांना अनुदानाची घोषणा

Mumbai 14: गारपीटग्रस्तांसाठी सरकारने नुकतीच तातडीची मदत जाहीर केली असून, कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 6 हजार रुपये तर जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 13,500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

तर मोसंबी आणि संत्र्या उत्पादकांना हेक्टरी 23 हजार 300, केळी उत्पादकांना हेक्टरी 40 हजार, आंब्याला हेक्टरी 36 हजार 700 रुपये भरपाई मिळणार आहे. विमा नसललेल्या फळबाग शेतकऱ्यांनाही या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले असून, पीकविमा, आणि एनडीआरएफच्या नियमानुसार ही शासकीय मदत दिली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...