Sunday 21 April 2019

अर्जुनी मोरगाव तालुक्यात गारपीट

अर्जुनी मोरगाव,दि.20ः- तालुक्यात आज २० एप्रिलच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट पडल्याने रब्बी पिकाचे नुकसान झाल आहे.सोबतच गारपीट व वादळवार्यामुळे तालुक्यातील ईटखेडा ईसापूर परिसरात लग्न समारंभाचे मंडपाचे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...