मुंबई,दि.08 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महाअधिवेशनाच्या विचारमंचावरून केलेल्या घोषणांची चिरफाड करीत मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा करत असतात. परंतु, आपल्याच घोषणांची आपण अंमलबजावणी करतो का? याचा वर्षातून एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टोला हाणला.
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,माजी मंत्री माणिकराव ठाकरे,अध्यक्ष बबनराव तायवाडे,राजकीय समन्वयक डाॅ.खुशाल बोपचे,कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जिवतोडे,खासदार मधुकर कुकडे, आमदार विजय वड्डेटीवार आदी मंचावर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment