मुंबई,दि..29: भाजपच्या काही वादग्रस्त नेत्यांची बेताल वक्तव्य करण्याची खोड काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. वादग्रस्त विधानांच्या मालिकेत आता भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचे सुद्धा नाव जोडले गेले आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना 'लावारीस' लावारिस संबोधून अख्या देशाच्या पोशिंद्याची इभ्रत रस्त्यावर मांडली आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांचा तोल सुटला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे त्यांचेसह भाजपवर टीकेची झोड उठली आहे.

याआधी भाजपच्या विद्वान नेत्यांनी बरीच वादग्रस्त विधाने केल्याची उदाहरणे समोर आली होतीय
No comments:
Post a Comment