
पक्षाने दिलेल्या निवेदनात 127 नागरिकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 597 वर पोचल्याचे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी तीन लाख रुपये देण्याची घोषणा तमिळनाडू सरकारने केली आहे.
'अम्मा'च्या निधनाने शोक अनावर न झाल्याने या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे नागरिक चेन्नई, तिरुनेलवेली, मदुराई, रामनाथपुरमसह राज्यातील अनेक शहरांतील रहिवासी होत.
No comments:
Post a Comment