Friday 14 July 2017

भारत आळशात नं.1

नवी दिल्ली, दि. 14 - चालत जाणार की गाडीने असा पर्याय दिला तर अनेकांचं उत्तर गाडी असेल यात काही वाद नाही. अंतर कमी असो वा जास्त अनेकजण चालण्याचा आळस करताना दिसतात. आणि आता तर भारतीय आळशी असल्याचं अधिकृतपणे सिद्ध झालं आहे. 46 देशांत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये आळशी देशांच्या यादीत भारतानेही आपली नोंद करुन घेतली आहे. भारत या यादीमध्ये 39व्या क्रमांकावर आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त 4297 पावलं चालतात.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...