मुंबई- ‘माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा गृह खात्यावर अंकुश होता. राज्यात एखादी महत्त्वाची घटना घडली की ते तत्काळ तिथे जात होते. विद्यमान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र गृह विभागावर वचक दिसत नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे योग्य नसून राज्याचे गृहमंत्रिपद हे स्वतंत्र व्यक्तीकडेच असले पाहिजे,’ अशी टीका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या नूतन अध्यक्षा स्मिता अार. पाटील यांनी बुधवारी केली. स्मिता या अार. अार. पाटील यांच्या कन्या अाहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment