कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मॉर्निंग वॉक, जनआंदोलन, पत्रकार परिषदा याद्वारे हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला. कायदेशीर लढाईही सुरू आहे. न्यायालयाने तपास यंत्रणांना स्पष्ट आदेश देऊनही मारेकऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. चार वर्षे उलटूनही या मारेकऱ्यांना का पकडले जात नाही, यंत्रणा इतकी सुस्त का आहे, हे मारेकरी पकडण्यात सरकार दिरंगाई करत आहे का, मारेकऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का, असे थेट प्रश्न ‘जबाब दो’ आंदोलनाच्या माध्यमातून सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.
Wednesday, 16 August 2017
सोशल मीडियाही मागतोय उत्तर
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मॉर्निंग वॉक, जनआंदोलन, पत्रकार परिषदा याद्वारे हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला. कायदेशीर लढाईही सुरू आहे. न्यायालयाने तपास यंत्रणांना स्पष्ट आदेश देऊनही मारेकऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. चार वर्षे उलटूनही या मारेकऱ्यांना का पकडले जात नाही, यंत्रणा इतकी सुस्त का आहे, हे मारेकरी पकडण्यात सरकार दिरंगाई करत आहे का, मारेकऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का, असे थेट प्रश्न ‘जबाब दो’ आंदोलनाच्या माध्यमातून सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment