नागपूर,दि.14 – हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची उपस्थिती कमी असल्याने भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासंदर्भात तंबी देणारे पत्र काल दिले आहे. मात्र तरी आजही विधानसभा सभागृहात सत्तापक्षाच्या आमदारांची संख्या कमीच आहे. सत्ताधारी सभागृहाला गांभीर्याने घेत नाही, असा आरोप विरोधकांनी काल केला होता. यावर आमचा पक्ष शिस्तप्रिय आहे, त्यामुळे शा प्रकारचे पत्र आम्ही नेहमीच देत असतो, ही तंबी नाही, असे उत्तर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment