भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. कॅगने पोलिस दलाबाबत काही शेरे मारले असून पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविली पाहिजे, वाहनांची संख्या वाढवावी तसेच वाहनचालकांची भरती करावी, अशी कॅगने शिफारस केली आहे. मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर राज्य सरकारने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाची योजना हाती घेतली. त्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या पाच वर्षांत राज्याला ४१९ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मिळाला.
Sunday, 13 August 2017
पोलिसांचा पैसा केंद्राला परत
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. कॅगने पोलिस दलाबाबत काही शेरे मारले असून पोलिस दलाची कार्यक्षमता वाढविली पाहिजे, वाहनांची संख्या वाढवावी तसेच वाहनचालकांची भरती करावी, अशी कॅगने शिफारस केली आहे. मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर राज्य सरकारने पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाची योजना हाती घेतली. त्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या पाच वर्षांत राज्याला ४१९ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मिळाला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment